युद्ध अजून संपले नाही :
भारतीय स्वातंत्र्याचे युद्ध अजून पुरेपूर संपले नाही
ब्रिटिश गेले पण आर्य ब्राह्मण अजून गेले नाही
तथाकथित न्यायालयाने दिला आहे अलिकळे निवाडा
भारतीयांना नाकारून एन आर आई ना दिला आरक्षण चा पेढा १
विदेशीयांची संघटना संघ सोडते भारतीयांवर फर्मान
घटना बदलायला हवी म्हणून करते लोकात भ्रम निर्माण
ब्राह्मण धर्मातील जातीभेद , स्पृश्यापृश्य, वर्णभेद कर्म
सत्य शिव सुंदर होते ,आहे आमच्या हिंदू धर्माचे मर्म २
लढले आमचे स्वात्यंत्र टिकविण्या शिव , बाली , ज्योती
पूर्ण स्वात्यंत्र हवे बंधुनो हीच अभिलाश्या त्यांची होती
लढा लढू या त्यांचा पुढे , युद्ध अजुनी संपले नाही !
भिऊ नका , थांबू नका , थकू नका जरी झाले जीवाचे काही ३
खरे स्वात्यंत्र येत नसेल तर हि ब्राह्मिणी वेवस्था उलथून पाडा
नसेल सामाजिक, आर्थिक समता ,बंधुत्व तर घटनाही जाळा
संपले नाही रक्त सिद्धनाकचे त्या रक्तकणातुन घटनाकार नवं काढा
हद्दपार करा विदेशी आर्य ब्राह्मण , नवं घटना आदेश काढा ! ४
#जनसेनानी , #Jansenai कल्याण
२४ मे , २०१८

Comments

Popular posts from this blog