हरलो तरी सत्कार ! कल्याण च्या जागृती मंडळाचे जवळ जवळ ४०० सदश्य होते . वार्षिक सदश्य फी १२ रुपये . कल्याण ईस्ट मध्ये मोठ्या प्रमाणात विदर्भ मधून नौकरी साठी आलेले सुशिक्षित आंबेडकरवादी लोक राहत असत मग नाशिक, सांगली, सातारा , मराठवाडा तील सुशिक्षस्त नौकरीदार लोक आले , या सर्वानी जागृती मंडळ स्थापन केले होते या मध्ये माझे मित्र देवचंद अंबाडे प्रमुख होते . मंडळाने तिसगाव रोड वर करपे कडून आधी भाड्यावर व नंतर विकत घेऊन त्या छोट्याश्या कार्यालयातून मंडळाचे काम काज बघितले जात ase . वाचनालय चालविणे हा प्रमुख उपक्रम होता आणि आंबेडकर जयंती आयोजित करणे लोक प्रभोधन साठी जयंती निमित्य विचारवंतांचे भाषण ठेवणे असे कार्यक्रम असत .नंतर नालंदा मराठी बालवाडी , प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालय सुरू ते या लहानश्या हाल वजा आफिस मध्ये . कालांतराते जिमी बाग काही जागा घेतली काही वर्ग खोल्या बांधल्या . शाळेची भरभराट होत गेली , विध्यर्थी सुद्धा बरेच होते . असं असं सी चा निकाल सुद्धा चांगला लागत असे . मंडळाच्या कार्यकारित विदर्भ चे ...
Posts
Showing posts from November, 2018
- Get link
- X
- Other Apps
पी डी राऊत गुरुजी माझा मोठा भाऊ, माझा पांडुरंग ! पी डी राऊत गुरुजी म्हणजे पांडुरंग डोमाजी राऊत गुरुजी पवनी नगर पालिका शाळेत हाडाचे शिक्षक , नेटिविस्ट डी डी राऊत चा मोठा भाऊ ,नेटिविस्ट राऊत चा पांडुरंग ! नेटिविस्ट डी डी राऊत , जो काही घडला , आज दिसतो आहे तो केवळ पी डी राऊत गुरुजी मुळेच . तेच नेटिविस्ट डी डी राऊत चे पांडुरंग ! विठ्ठल ! डोमाजी राऊत याना दोन पत्नी किसना बाई , दारोमबा बाई .किस्नाबाई च माहेर सिंधपुरी , दारोमबाबाई च माहेर ईटगाव . त्यांची सहा मुले , दोन मुली . सगड्यात मोठा मुलगा गणपत , मग पांडुरंग मग श्रीकांत मग देवाजी , बाबाजी आणि शेवटी दौलत नंतर दोन मुली शशिकला , शेवंता . गणपतराव आधी नागपूर ला मग गावीच पवनी ला टेलर देश १९४७ साली १५ आगस्ट ला स्वतंत्र झाला माझे सर्वात मोठे बंधू गणपत राऊत , नात्यात चुलता नंदराम झोलबा राऊत , मनोहर भांभोरे ते २०-२२ वर्षाचे तरुण पवनी वरून पैदल मार्च करीत दिल्लीला काँग्रेस अधिवेशना साठी नेहरूंना भेटण्या साठी गेले , नेहरूंची भेट घेतली नेहरूंच्या त्यांना धन्यवाद आणि शाबासकी दिली ! पुढे भाम्बोरे चे वडील सीताराम भाम्बोरे आमदार झाले ., पांडुरंग ...
- Get link
- X
- Other Apps
सर्वांचे लाडके आप्पासाहेब उर्फ विजय विसपुते आप्पासाहेब म्हणजे विजय विसपुते , एक लोभस , निरागस , कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व . जणू महात्मा फुले यांच्या सुगंधित विचारील बागेतील उत्तोमोत्तम फुल. आप्पासाहेब खरे म्हणजे अनेक मूळ भारतीय विचार मंच कार्यकर्त्यात वयाने लहान तरी सर्व त्यांना आबासाहेबच म्हणायचे . त्यांचे आई वडील , एक लहान भाऊ , एक आते भाऊ आणि सुस्मित. सदावत्सल त्याची धर्म पत्नी असा त्यांचा परिवार कल्याण कोडसेवाडी इथे राहायचा . तसे ते मूळ चे जळगाव चे , वडिलोपार्जित सोनाराच्या व्यवसाय . शिक्षण घेऊन , बायलर तंत्र शिकून ते मुंबई उपजिविके साठी आले , सामाजिक मान्यते ने लवकर लग्न करून ते कल्याण ला आले मिळे तेथे खाजगी कमानीत नौकरी स्वीकारली , भाऊ बी कॉम शिकत होता , आते भाऊ इंजिनीरिंग करून नौकरी शोधण्यासाठी आला होता असा हा सर्व कौटम्बिक संसाराचा पसारा एका दहा बाय बारा च्या खोलीत शिवाय आमचे सारखे किती तरी सामाजिक कार्यकर्त्यांचे त्यान्च्या कडे येणे जाणे , आणि अगत्य पूर्ण , चहापान जणू हा त्यांच्या घरचा नित्यक्रमच झाला होता ! नेटिविस्ट डी डी राऊत तेव्हा कल...
- Get link
- X
- Other Apps
वीरसिंह एक लड़ाकू योद्धा : बात सन १९८० से शुरू होती है नेटिविस्ट डी डी राउत सेंट्रल रेलवे , मुंबई में ऑडिटर के हैसियत से डायरेक्टर ऑफ़ ऑडिट ऑफिस में काम करते थे और इंडियन टेलीफोन इंडस्ट्रीज लिमिटेड , नैनी , अलाहबाद में डेपुटेशन पर सहायक एकाउंट्स अफसर के पोस्ट पर गए थे तब वह वीरसिंह जी से मुलाकात हुवी। वे सहायक मैनेजर एकाउंट्स के पद पर कुछ ही दिन पहले नियुक्त हुवे थे। वे दिल्ली से थे और नेटिविस्ट राउत मुंबई , महाराष्ट्र से। महाराष्ट्र के लोगो का तब बड़ा आदर किया जाता था। दिल्ली भी छोटी मानी जाती थी और महाराष्ट्र के लोगो को ज्ञानी और सुसंकृत इस का कारण एक ही था महाराष्ट्र में गुंडगर्दी , दहेज़ के उत्पीड़न , बलात्कार , खून , रंगदारी जैसे अपराधोमे मुंबई , महाराष्ट्र बहुत पीछे थी और उत्तर भारत , खासकर उत्तर प्रदेश बहुत आगे था। नैनी ऑफिस में बहुत जल्द दूसरे सहयोगी ऑफिसर से पहचान हो गयी। हमारे विभाग के प्रमुख के जी गुप्ता थे जो डिप्टी मैनेजर थे और जल्दी ही मैनेजर हो गए थे। हमारे अकौंट्स डिपार्टमेंट के प्रमुख थे सेन साहब और जनरल मैनेजर थे खन्ना साहब। मिश्रा एडमिन डिपा...
- Get link
- X
- Other Apps
अष्टपैलू व्यक्तिमत्व गुरुवर्य, प्राध्यापक , डॉक्टर भीमराव गोटे : भीमराव एकनाथ गोटे , बी ई गोटे , गोटे सर अस्या विविध पण आत्मीय नावाने ओळखले जाणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व गुरुवर्य प्राध्यापक , डॉक्टर भीमराव गोटे यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९५५ महाराष्ट्रातील , वर्धा जिल्ह्यातील एका लहानश्या खेड्यातील ! अतिशय गरिबीत वाढलेले भीमराव स्वकष्टने आणि जिद्दीने एम . ए . झाले आणि मुंबईला केंद्र शासकीय सेवेत ते कनिष्ठ लिपिक म्हणून रुजू झाले . पण वाचन , अभ्यास , चिकित्सक प्रवृत्ती त्यांना गप्प बसू देईना म्हणून त्यांनी लायब्ररी सायन्स मधून मास्टर इन लाइब्ररी सायन्स केले . बी एड , एम एड शिक्षण शास्त्र केले . याच काळात त्यांचे त्यांच्याच ग्रामीण भागातील सुस्वभावी , मधुर भाषी वंदना ताई बरोबर लग्न झाले . एवठ्यावरच ते थांबले तर भीमराव कसले ! म्हणून त्यांनी त्यांच्या आवडीचा शिक्षकी पेशा करायचे ठरवून , केंद्रीय नौकरी सोडून उल्हास नगर च्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयात लेक्चरर म्हणून नौकरी स्वीकारली आणि इथूनच त्यांच्या अष्टपैलू व्यक्तित्वाला बहर येत गेला ! कल्याण इथे त्यांचा विविध सांस्कृत...